आजकाल आपण जे काही करतो ते चांगल्या जीवनशैलीसाठी -चांगल्या आयुष्यसाठी. हे सर्व करण्यासाठी आपण दिवसरात्र झटतो आणि स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. योग्य वयात जर स्वतःची काळजी घेतल्यागेली नाही तर उर्वरित आयुष्य हि औषद्ध घेण्यात जाईल. त्यासाठी आपण स्वतःची काळजी घ्यायला सुरवात केली पाहिजे. स्वतःची काळजी म्हणजे स्वतःचा आनंद आणि तो आपल्याला साध्यासाध्या गोष्टींमधून मिळवता येतो. अश्या सध्या मार्गाने आपण आपल्या तणावपूर्ण जीवनात शांतता आणि आनंद आणू शकता म्हणजेच आपण स्वतःची चांगली काळजी करू शकता .